मायानगरीतील गुन्हेगारीचं चिंताजनक वास्तव पुढं आणणारा 'मुंबईतील पोलीस यंत्रणा आणि कायदा सुव्यवस्थेची २०२३' हा अहवाल प्रजा फाउंडेशननं जाहीर केला आहे . या अहवालाची गंभीर दखल घेऊन गृह विभागानं कायदा आणि सुव्यवस्थेतील सुधारणांना प्राधान्य द्यायला हवं, असं या अहवालात नमूद केलं आहे.