लोकमत
सायबर गुन्हे २४३ टक्के; आमदारांचे प्रश्न फक्त २९ प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातील वास्तव

आंतरराष्ट्रीय शहर, देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महानगरी गुन्ह्यांचीही राजधानी बनली आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मुंबईत वाढले असून, २०१८ ते २०२२ या कालावधीत त्यात २४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.