Mumbai Live
कोरोना काळात १८ टक्के कमी मनुष्यबळ असतानाही मुंबई पोलिसांनी जीवाची बाजी लावली
प्रजा फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या अहवालातून १८ टक्के मनुष्यबळ कमी असतानाही पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेची बाजू तत्परतेने संभाळली