Maharashtra Times
‘मुंबईला पूर्वपदावर आणण्याची तयारी हवी’
करोना संकट व लॉकडाउननंतर 'पुन:श्च हरिओम' प्रक्रिया सुरू झाली आहे. एकेक क्षेत्र पूर्वपदावर येणे अपेक्षित आहे. पण मुंबई अपेक्षेनुरूप पूर्वपदावर आलेली नाही.