प्रहार
मुंबईकरांच्या समस्यांबाबत नगरसेवक उदासीन

निवडणूक आल्यानंतर सगळेच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वचननामा जाहीर करतात; मात्र निवडणूकीनंतर नगरसेवकांना त्यांचा विसर पडलेला पाहायला मिळतो.